“भंडारी वीरांनो उठा पुन्हा सज्ज व्हा !”
कसे पांग फेडू तुझे । कशी रक्षु कोकणची मातृभूमी ।
कसा लढू परकीयांशी कशी गाजवु कोकण रणभूमी ।
हजारो लढाया लढतो आजही । क्षत्रुला कापितो घावासरशी
हृदयात रक्ताचा घेवून प्राण । शिवछत्रपतींना स्मरतो जीवापाशी ।
जीवाजी, शिवाजी, तानाजी, बाजीराव। होते वीर आम्हां संगती ।
मर्द योद्धे नाही राहिले मर्द । जे हिंदुत्वास मानिती प्राणज्योती।
हिदुस्थमाय भगिनी पुन्हा बाटल्या । कापली कसायाने गाय ।
नसे त्यांसी उरला वाली कोणी । जो सदी उभा खडा रक्षणाय
कर्मदळभ्रद्रिष्ट झाले सगळे । हिंदुधर्मच वाऱ्यावर सोडून
मर्दहिंदू बाटतो रात्रंदिन । जीजामाय रडे हाय मोकलून
घ्या अवतार पुन्हा शिवराया । फाडा क्षत्रुची कातडी पुन्हा अफजल्या।
वाचवा तुम्हीच तुमच्या गणराया अन भवानीला
भवानीमातेचा घालून गोंधळ । उडवा शीर क्षत्रृचे
आम्हीच भंडारी योद्धे मावळे होवू पुन्हा । तोरण बांधू रायगड, सुवर्णगडावरी भंडारी स्वराज्याचे…
कोटी कोटी सलाम मायनाक भंडारी पराक्रमाचे……।
एकच शिव गर्जना, " हर,हर,महादेव ……।"
जय भवानी ……
जय जिजामाता ……
जय शहाजीराजे ……
जय शिवाजीराजे ……
आमचा धर्म म्हणजे साक्षात महादेवाच्या कृपेने निर्माण झाला …… नारळाचा मान आमच्या धर्मालाच……किती सांगावी महती एका कल्पवृक्षातून उगवली भंडारी समाज निर्मिती ……
देवाचे मायबाप महादेव कैलासात वसले होते ……
आमचे राजेशिवराय कोकणात रायगड हिंदू स्वराज्य वसले होते……
शिवमहादेव म्हणजे शहाजीराजे …
शिवहरहर म्हणजे शिवराय …
जिजामाता म्हणजे लढाईत जिंकणे ……
क्षत्रियकुळावंत भंडारी योद्धा -
Oops!
Oops, you forgot something.